भारतीय राज्यघटना – MPSC साठी महत्वाची कलमे व संपूर्ण माहिती
भारतीय राज्यघटना – MPSC साठी महत्वाची कलमे व संपूर्ण माहिती भारताची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना मानली जाते. 26 नोव्हेंबर 1949 रोजी ती स्वीकारली गेली आणि 26 जानेवारी 1950 पासून अमलात आली. भारत हा सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य आहे, असे राज्यघटनेच्या प्रस्तावनेत नमूद आहे. राज्यघटना तयार करण्यासाठी घटनेसभेची स्थापना करण्यात आली होती. … Read more